• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देणार… चार कृषी विद्यापीठांना अहवाल सादर करण्याची कृषीमंत्र्यांची सूचना

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 27, 2021
in हॅपनिंग
1
सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देणार… चार कृषी विद्यापीठांना अहवाल सादर करण्याची कृषीमंत्र्यांची सूचना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात राज्यातील चार कृषी विद्यापीठांना या संदर्भातील अभ्यास करून अहवाल सादर करण्याची सूचना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

नैसर्गिक शेती वाढणार
शेतीमध्ये सध्या अनेक प्रकारचे बदल होत चालले आहेत. पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. पिकांच्या पोषक वाढीसाठी एकीकडे रासायनिक खतांच्या वापरात वाढ होत असली तरी दुसरीकडे या खतांमुळे शरीराला होणारे नुकसान लक्षात घेता, सेंद्रिय पीक उत्पादन घेण्याकडे देखील शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अनेक शेतकरी पीक पद्धतीमध्ये बदल करू लागले आहेत. सेंद्रिय शेतीचे आता महत्व वाढू लागल्याने केंद्र सरकारने नैसर्गिक शेतीची वाढ होण्याच्या दृष्टीने यापूर्वीच पावले उचलली आहेत. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा यामध्ये महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना या संदर्भातील अचुक अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आहेत.

कृषीतज्ज्ञ साधणार संवाद
राज्यातील चार कृषी विद्यापीठातील कृषी तज्ञ लवकरच गावागावातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या संकल्पना आणि शेतकऱ्यांची त्या बाबतीतली भूमिका जाणून घेतली जाणार आहे. सेंद्रिय शेतीचे उत्तम उदाहरण कृषी विद्यापीठाच्या मदतीने शेतकऱ्यांना समजणे गरजेचे आहे, त्यासाठी ही संकल्पना केलेली आहे. प्रति कृषी विद्यापीठास यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी सुद्धा दिलेला आहे. सेंद्रिय शेतीबाबत राज्य सरकार तयारीत आहे जसे की शास्त्रीय अभ्यास आणि योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. विद्यापीठालातील कृषी तज्ञांमुळे आता सेंद्रिय शेतीला गती येणार आहे. सेंद्रिय शेती संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Agriculture Minister Dadaji BhuseAgriculture UniversityNatural AgricultureOrganic FarmingState Governmentकृषी मंत्री दादा भुसेकृषी विद्यापीठनैसर्गिक शेतीराज्य शासनसेंद्रिय शेती
Previous Post

मशरुम लागवडीतून मिळवा लाखोंचे उत्पन्न… मात्र चांगल्या उत्पादनासाठी प्रशिक्षण आवश्यक

Next Post

पिकांवरील लष्करी अळींचा असा रोखा प्रादुर्भाव… १५ जानेवारीपर्यंत पोषक वातावरण

Next Post
पिकांवरील लष्करी अळींचा असा रोखा प्रादुर्भाव… १५ जानेवारीपर्यंत पोषक वातावरण

पिकांवरील लष्करी अळींचा असा रोखा प्रादुर्भाव… १५ जानेवारीपर्यंत पोषक वातावरण

Comments 1

  1. अनिल चिटनिस says:
    4 years ago

    बेक्टीरिया व मित्र बुर्शी आधारित बायो फर्टिलाइज़र व बायो पेस्टिसाइड cib व fco नोंदनी कृत- शेतकरी बंधुना सर्व माहिती उपलब्ध आहे

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish