हॅपनिंग

मंत्रीमंडळ बैठक : अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही नियमित कर्जफेडीसाठी 50 हजारांच्या अनुदानाचा लाभ; इतरही Farmers Relief निर्णय जाणून घ्या…

मुंबई : राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळमंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात...

Read moreDetails

पिकाच्या नुकसानीमुळे यवतमाळध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; राज्यात महिनाभरात शंभरावर शेतकरी आत्महत्या

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चोपण गावात गजानन उर्फ सुरेश खिरटकर या शेतकऱ्याने विष प्रशान करत आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे...

Read moreDetails

अमेरिकेत नव्या पिढीसाठी नव्याने लिहिली गेलीय डॉ. नॉर्मन बोरलॉग यांची जीवनगाथा; सुप्रसिद्ध बालसाहित्यिका पेगी थॉमस यांनी रंगविलाय खाकी कपड्यातील ‘सुपरहीरो’

वॉशिंग्टन : डॉ. नॉर्मन बोरलॉग... जगाची भूक मिटविणारा, मातीतील शास्त्रज्ञ. जगाच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एव्हढे धान्य उत्पादन व्हावे, यासाठी आयुष्यभर...

Read moreDetails

युक्रेन-रशिया युद्धामुळे जग अन्न संकटाच्या फेऱ्यात!

दावोस : युक्रेन-रशिया युद्धामुळे जगावर भयंकर अन्न संकट ओढविण्याची चिन्हे दिसत आहेत. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये यावर्षी मे महिन्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची...

Read moreDetails

अतिवृष्टीने कपाशीचे नुकसान; काय राहू शकतात कापूस दर? सविस्तर जाणून घ्या

मुंबई : जुलै महिन्यातील अतिवृष्टीने कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कापूस पिकाचे दर काय राहू शकतात, ते आपण...

Read moreDetails

500 रुपये किलोने विकला जाणारा काळा तांदूळ शेतकऱ्यांना बनवेल करोडपती, जाणून घ्या त्याविषयी सारे काही…

  नवी दिल्ली : एक काळ असा होता, की लोक म्हणायचे की लिहिण्या-वाचायला आवडत नसेल तर शेती करा. आजच्या काळात...

Read moreDetails

शेतजमिनी यापुढे खाणी, उद्योग-निवासी बांधकामांसाठी वापरण्यास बंदी; कुठल्या सरकारने घेतला हा निर्णय, ते जाणून घ्या…

प्योंगयांग : सरकारला निधी देणार्‍या संस्था काहीवेळा इतर व्यवसायांसाठी शेतजमीन वापरतात. एकीकडे, सरकारला जमीन द्यायची आणि दुसरीकडे, सोन्याच्या खाणकाम आणि...

Read moreDetails

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट!

 नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कृषी शाखांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच एका अहवालातून जाहीर करण्यात आले आहेत....

Read moreDetails

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

पुणे  (प्रतनिधी) - दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र घटत आहे त्यामुळेच भविष्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी कमीत-कमी जागा, पाणी व नैसर्गिक संसाधनांचा वापर...

Read moreDetails

असे आहेत मंत्रिमंडळाचे कृषी व ग्रामविकासाशी निगडित महत्त्वाचे निर्णय..

मुंबई : राज्यात 2018-19 च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान...

Read moreDetails
Page 42 of 73 1 41 42 43 73

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर