• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हरितक्रांती सोबतच शेतकऱ्यांमध्ये अर्थक्रांती होणे गरजेचे – कुलगुरू डॉ अशोक ढवण

कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचे औरंगाबाद येथील खरीप विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठकीत मार्गदर्शन

Team Agroworld by Team Agroworld
July 7, 2021
in हॅपनिंग
0
हरितक्रांती सोबतच शेतकऱ्यांमध्ये अर्थक्रांती होणे गरजेचे – कुलगुरू डॉ अशोक ढवण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/ औरंगाबाद
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील सभागृहात  ६ जुलै रोजी  69 व्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने कुलगुरु मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर  डॉ दत्तप्रसाद वासकर (संचालक संशोधन) ,डॉ देवराव देवसकर (विस्तार संचालक),  डॉ डी एल जाधव (विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद) लातूर प्रतिनिधी श्री संतोष आळसे , डॉ सूर्यकांत पवार (कार्यालय प्रमुख) या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

कुलगुरू पुढे बोलताना म्हणाले की गेल्या वर्षभर आपण ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहोत, पण एक खंत लागून राहिली होती की एखाद्या बैठकीच्या निमित्ताने कृषी विद्यापीठ व कृषी विभाग प्रत्येक्षात उपस्थित राहून मराठवाड्याच्या शेतीसाठी आवश्यक ती चर्चा करून ती उपयुक्त चर्चा शेतकऱ्यांपर्यंत जावी. याहेतूने सध्याच्या वेळेचे बंधन असूनही आपण सर्व एकत्रित येऊन गेल्या वर्षभरातील प्रत्याभरण आपण या ठिकाणी मांडण्यात याव्यात त्यास कृषी विद्यापीठाचे शास्रज्ञ समर्पक उत्तरं देतील.
गेल्या वर्षभरात देशात व राज्यात आपण सर्व एका संकटाच्या छायाखाली वावरत आहोत पण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे , अन्नधान्य या काळात शहरात अडकून राहिलेल्या लोकांना कृषी विभागाच्या मदतीने हे पोहच झाले. यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले आणि गरजूंना हे सर्व  लॉकडाऊन काळात मिळाले हे मोठे  उल्लेखनीय कार्य कृषी विभागाने केले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आजवर अनेक शेतकरीभिमुख उपक्रम मागील काळात राबविले आहे. परंतु यात नव्याने बियाणे विक्री उपक्रम मागील तीन वर्षांपासून राबवत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी खरीप व रब्बी हंगामात विद्यापीठाचे सुधारित बियाणे  उपलब्ध करून दिल्याने त्या तंत्रज्ञानचा लाभ शेतकऱ्यांना झाला असून, यामुळे शेतकरी बांधवांचे उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. आम्ही ठरवले आहे जी जैविकखते व बुरशीनाशकांची उत्पादन परभणी मुख्यालयी होतात ती सर्व ज्यात्या जिल्ह्याच्या ठिकाणी निर्मिती करून शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत झाली पाहिजे पीक संरक्षण या विषयावर शेतकऱ्यांचा जास्त खर्च तो निश्चित कमी होण्यास मदत होत आहे.

विद्यापीठाचा उद्धेशच शेतकरी उतपादन खर्चात बचत करणे होय
डॉ दत्तप्रसाद वासकर, संचालक संशोधन म्हणाले की कृषी विद्यापीठ सातत्याने संशोधन करून शिफारशी देत आहे पण काळानुरूप हे संशोधन शेतकऱ्यांना अधिक सोयीचे होण्यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत सोयाबीन पिकाचे उदाहरण द्यायचे झाले तर विद्यापीठ 26 किलोची बॅग प्रति एकर पेरणीसाठी वापरावे पण बिबीएक द्वारे 22 किलो लागते आणि शेतकरी आता टोकन द्वारे लागवड करत आहे त्यासाठी एकरी 12 किलो बियाणे लागते यामुळे विद्यापीठ शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊनच तसे तंत्रज्ञान विद्यापीठ प्रक्षेत्रावर राबविण्यात येत आहे.

डॉ देवराव देवसकर, संचालक विस्तार शिक्षण म्हणाले की शेतकरी हाच खरा प्रयोगशील आहे अनेक प्रयोग शेतकरी स्वतःच्या शेतात राबवित असतात त्यांची नोंद विद्यापीठ घेत असते. विद्यापीठ ,शेतकरी आणि कृषीविभाग यांच्या एकत्रित विस्तार कार्यातून जे चांगले तंत्रज्ञान नजरेत येते तेच पुढे इतर शेतकऱ्यांना आग्रहाने सांगितले जाते आपण सर्व एकत्रित विस्तार कार्य करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करू.

डॉ डी एल जाधव विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद म्हणाले, की विद्यापीठ तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान कृषिविभाग शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक वर्ष हे भिन्न आहे पाऊस ऊन कमी-अधिक असते अशा परिस्थितीत सामोरे जाताना बऱ्याच वेळेस अनेक समस्या येत असतात. परन्तु मराठवाड्यात विद्यापीठ व कृषी विभाग एकत्रित समजून उमजून कामे करत असल्याने त्या समस्या सोडनविण्यास यश येत आहे.
या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते विद्यापीठाच्या वतीने सोयाबीन पैदासकर, तूर पैदासकर यांच्यासह अनेक महत्त्वाच्या पीक संशोधन करणारी कृषी शास्त्रज्ञ  उपस्होथित होते.
या बैठकीचे प्रस्ताविक डॉ एस बी पवार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ नितीन पतंगे यांनी केले
या बैठकीच्या निमित्ताने आलेल्या मान्यवरांच्या हस्ते काही उदघाटन कार्यक्रम संपन्न झाले व प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम ही पार पडला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: औरंगाबादकुलगुरू डॉ अशोक ढवणजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयतूर पैदासकरवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठविभागीय कृषीसह संचालकसोयाबीन पैदासकर
Previous Post

झेंडू उत्पादन तंत्रज्ञान

Next Post

हार्वेस्टरच्या व्यवसायातून वार्षिक कोटीच्या घरात उलाढाल

Next Post
हार्वेस्टरच्या व्यवसायातून वार्षिक कोटीच्या घरात उलाढाल

हार्वेस्टरच्या व्यवसायातून वार्षिक कोटीच्या घरात उलाढाल

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish