ताम्हिणी घाट ठरले राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण; आंबोली आता दुसऱ्या स्थानावर

पुणे : ताम्हिणी घाट हे महाराष्ट्रातील या पावसाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात जास्त पावसाचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे आंबोली आता दुसऱ्या स्थानावर ढकलले गेले आहे. ताम्हिणी घाटात 21 सप्टेंबर रोजी झालेल्या प्रचंड 220 मिमी पावसाने हा टप्पा गाठला गेला आहे. पुण्यात मुळशीजवळील ताम्हिणी घाट हा कोकणात जाण्याचा मार्ग आहे. दर पावसाळ्यात येथे अप्रतिम पर्जन्यछाया अनुभवायला मिळते. नैसर्गिक सौंदर्याने … Continue reading ताम्हिणी घाट ठरले राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण; आंबोली आता दुसऱ्या स्थानावर