‘बोगस’ हजेरीला बसणार चाप! आता मजुरांचा चेहराच ठरणार त्यांची खरी ओळख; ‘रोहयो’त मोठा बदल!
नवी दिल्ली/मुंबई – ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या रोजगार हमी योजना – अर्थात, ‘रोहयो’मध्ये आता हायटेक क्रांती होत आहे. कामावर न येताही हजेरी लावणाऱ्या ‘बोगस’ मजुरांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता ‘फेस ऑथेंटिकेशन’ सक्तीचे केले आहे. आता केवळ मजुराची स्वाक्षरी किंवा अंगठा चालणार नाही, तर त्याचा ‘चेहरा’ स्कॅन झाल्याशिवाय मजुरीचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत. नेमका … Continue reading ‘बोगस’ हजेरीला बसणार चाप! आता मजुरांचा चेहराच ठरणार त्यांची खरी ओळख; ‘रोहयो’त मोठा बदल!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed