महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद
मुंबई (प्रतिनिधी) राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री- एआय (MahaAgri-AI) धोरण 2025- 2029” या धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) … Continue reading महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed