शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. यात प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करणे प्राथमिकता बनली आहे.
नैसर्गिकरित्या पिकांचे प्राण्यांपासून संरक्षण कसे करावे ?
कडुनिंबाचे तेल
याचा तिखट वास अनेक वन्य प्राण्यांना पिकांकडे जाण्यापासून दूर करतो.
मिरची लसूण पेस्ट
हे मिश्रण शेतात फवारल्याने माकडे, ससे आणि रानडुक्कर शेतापासून दूर राहतात.
ऊस
हत्तींचा हल्ल्यांना बळी पडणाऱ्या प्रदेशांमध्ये, पिकांचे संरक्षण करण्यासाठी उसाचा वापर केला जातो.
एरंडेल किंवा मिरची
या वनस्पती रानडुक्करांसारख्या प्राण्यांसाठी नैसर्गिक प्रतिबंध म्हणून काम करतात.
लेमनग्रास किंवा झेंडू
याच्या तीव्र सुगंधामुळे माकडे आणि ससे आकर्षित होत नाही.
अशा प्रकारे जर नैसर्गिकरित्या उपाय केला तर पिकांचे प्राण्यांपासून संरक्षण होऊ शकते.
सर्वाधिक दूध देणाऱ्या गायींच्या या आहेत सर्वोत्तम जाती
Learn more
गवत उगवा आणि
लाखो कमवा !
Learn more